शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Coronavirus : ‘आधी चाचणी, त्यानंतर खेळण्याची परवानगी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 04:01 IST

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतरच खेळण्याची परवानगी देण्यात यावी

नवी दिल्ली : ‘कोरोना महामारीमुळे सर्वच क्रीडा स्पर्धा, सराव बंद आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतरच खेळण्याची परवानगी देण्यात यावी,’ अशी मागणी भारतीय बॅडमिंटनचे माजी मुख्य प्रशिक्षक विमल कुमार यांनी मंगळवारी सरकारकडे केली आहे. तेलंगाणा आणि कर्नाटक राज्य सरकारच्या निर्देशानुसार हैदराबादला पुलेल्ला गोपिचंद अकादमी आणि बंगळुरूत प्रकाश पदुकोण अकादमी दोन अठवड्यांसाठी बंद करण्यात आली आहे.रियो आॅलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू, पुरूष एकेरी खेळाडू बी. साई प्रणीत आणि पुरुष दुहेरी खेळाडू चिराग शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी यांनी आतापर्यंत टोकियो आॅलिम्पिकसाठीची पात्रता मिळवली आहे.विमल म्हणाले की, ‘खेळाडू स्वस्थ जीवनशैली आचरणात आणतात व सामान्य जनतेपेक्षा त्यांची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली असते. त्यामुळे सरकारने आॅलिम्पिक खेळणाऱ्यांना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर सरावाची परवानगी द्यावी.’ त्यांनी सांगितले की,‘जर आॅलिम्पिक वर्ष नसते तर मी असे म्हटलेही नसते. मात्र ही स्पर्धा चार वर्षांनंतर एकदाच येते. त्यामुळे खेळाडूंची नियमीत चाचणी होत असते.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintoncorona virusकोरोना वायरस बातम्या