शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

Coronavirus : ‘आधी चाचणी, त्यानंतर खेळण्याची परवानगी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 04:01 IST

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतरच खेळण्याची परवानगी देण्यात यावी

नवी दिल्ली : ‘कोरोना महामारीमुळे सर्वच क्रीडा स्पर्धा, सराव बंद आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतरच खेळण्याची परवानगी देण्यात यावी,’ अशी मागणी भारतीय बॅडमिंटनचे माजी मुख्य प्रशिक्षक विमल कुमार यांनी मंगळवारी सरकारकडे केली आहे. तेलंगाणा आणि कर्नाटक राज्य सरकारच्या निर्देशानुसार हैदराबादला पुलेल्ला गोपिचंद अकादमी आणि बंगळुरूत प्रकाश पदुकोण अकादमी दोन अठवड्यांसाठी बंद करण्यात आली आहे.रियो आॅलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू, पुरूष एकेरी खेळाडू बी. साई प्रणीत आणि पुरुष दुहेरी खेळाडू चिराग शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी यांनी आतापर्यंत टोकियो आॅलिम्पिकसाठीची पात्रता मिळवली आहे.विमल म्हणाले की, ‘खेळाडू स्वस्थ जीवनशैली आचरणात आणतात व सामान्य जनतेपेक्षा त्यांची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली असते. त्यामुळे सरकारने आॅलिम्पिक खेळणाऱ्यांना आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर सरावाची परवानगी द्यावी.’ त्यांनी सांगितले की,‘जर आॅलिम्पिक वर्ष नसते तर मी असे म्हटलेही नसते. मात्र ही स्पर्धा चार वर्षांनंतर एकदाच येते. त्यामुळे खेळाडूंची नियमीत चाचणी होत असते.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintoncorona virusकोरोना वायरस बातम्या