शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मारुती सुझुकी 2020पासून डिझेल कारची विक्री बंद करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 6:33 PM

भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. एप्रिल 2020 पासून कंपनीने भारतातील डिझेल गाड्यांचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला  आहे. 

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. एप्रिल 2020 पासून कंपनीने भारतातील डिझेल गाड्यांचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला  आहे. 

एमएसआयचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी  पत्रकार परिषदेत सांगितले की, '1 एप्रिल 2020 नंतर आम्ही डिझेल कारची विक्री करणार नाही.' सध्या एमएसआर कंपनी डिझेलवर चालणाऱ्या अनेक गाड्यांच्या मॉडेलची विक्री करत आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या डिझेल गाड्यातून कंपनीला दरवर्षी 23% नफा झाला आहे. 

दरम्यान, डिझेल्या गाड्या बंद करण्यात येणार आहे, अशी घोषणा केल्यानंतर कंपनीचे शेअर 1.95 टक्के घसरले. दरम्यान, असे सांगण्यात येत आहे की, कंपनीकडून डिझेलच्या गाड्यांऐवजी पेट्रोल आणि सीएनजीच्या गाड्यांवर जास्त फोकस करण्यात येणार आहे. तसेच, कंपनी काही नवीन मॉडेल्स सीएनजी व्हेरियंटमध्ये लाँच करणार आहे.  

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन