ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत; १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवा शाळा ...
यंत्रणा अलर्ट मोडवर : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची २ मार्चपासून ...
जि.प. शाळांकडे विजेची देयके भरण्यासाठी स्वतंत्र तरतूदच नसल्यामुळे महावितरणकडून आठशेहून अधिक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अलर्ट मोडवर; २, ३ फेब्रुवारी रोजी दौरा ...
‘लाँग मार्च’ हा नामांतर लढ्यातील एक गौरवशाली टप्पा होता. ...
नामांतराच्या नावगुणानं आपला चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं व तेही हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाच्या विद्यापीठाच्या रूपात. ...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी ‘गुणवत्ता कक्ष’ स्थापन ...
आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीचा इशारा ...