जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. ...
मार्च महिन्यात सन २०१७-१८ ते २०२२-२३ या पाच वर्षांचा बृहत्आराखडा संपुष्टात आल्यामुळे जिल्हा परिषदेने जून- जुलैमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आगामी पंचवार्षिक बृहत्आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...