उद्योगांकडून वसूल होणाऱ्या करापैकी ग्रामपंचायतीच्या वाट्याला ५० टक्के रक्कम देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ...
दिरंगाईसाठी ‘मनरेगा’ व ग्रामपंचायतींची एकमेकांकडे बोटे ...
यंत्रणा सुस्तावली : आपला जिल्हा कुपोषणाचा शून्य स्तर गाठणार कधी? ...
सन २०२२-२३ मधील पावणेपाच हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा ...
भाकड व वंध्यत्व पशुधनावर उपचार करुन ते उत्पादनात आणता यावेत, यासाठी ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. ...
नावे बदलली जातील. पण, या केंद्रांतील आरोग्य सेवा- सुविधांचे काय, असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला आहे. ...
जिल्ह्यात एकूण ५६ अनुदानित वसतिगृहे असून यात दोन हजार विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची सुविधा मिळते. ...