बांगलादेशाने संत्र्याच्या आयातीवर ८८ रुपये प्रति किलाे आयात शुल्क आकारल्याने संत्र्याची निर्यात मंदावली व दर काेसळले. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला ५० टक्के सबसिडी देण्याची घाेषणा करीत ...
केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय 'नाफेड व एनसीसीएफ' या दाेन सरकारी एजन्सी तर या एजन्सी 'एफपीओ' आणि 'एफपीसी'च्या माध्यमातून कांदा खरेदी करते. 'एफपीसीं'चा शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे बंधनकारक असताना खुल्या बाजारातून कांदा खरेद ...
मध्य व दक्षिण भारतातील कापूस हंगाम सुरू हाेऊन महिना पूर्ण झाला आहे. राज्यातील अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ अजूनही बंद असून, त्या सुरू हाेण्याची शक्यता मावळली आहे. अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ केवळ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. ...
जागतिक व देशांतर्गत बाजारात कापूस, सूत व कापडाची मागणी घटली आहे. त्यातच देशात कापसाचे उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादनातही माेठी घट हाेत आहे. सध्या कापसाला ‘एमएसपी’च्या आसपास भाव मिळत असून, हा दर कमी आहे. ...
विधिमंडळ अधिवेशन विशेष : विमा कंपनीने सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दाेन वर्षांचे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचे नुकसान हाेऊनही ‘क्लेम’ नाकारले आहेत. ...