मावळ प्रांतात साक्षात पार्थ दादाचे भाषण पडले. राज ठाकरे यांनी तर थेट मोदींच्या भाषणाची नक्कल करत खिल्ली उडवली ...
सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे राधाकृष्ण विखे यांचेच राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. राष्टÑवादीने त्यांची कोंडी केली आहे. ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार तरी लवकर ठरतात अशी अवस्था लोकसभेची झाली आहे. नगर जिल्ह्यात तर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवत मतदारांना बुचकळ्यात टाकले आहे. ...
शेवगाव येथील श्रीराम मंदिर देवस्थानने त्यांच्या भूखंडांवर परमीट रुम सुरु होणार असल्याची कोणतीही कल्पना धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिली नाही. ...
मनमोहनसिंग सरकारने मंजूर केलेल्या ‘लोकपाल’ कायद्याची मोदी सरकारला केवळ अंमलबजावणी करायची होती. ते का झाले नाही? हा अण्णांचा साधा प्रश्न आहे ...
राजकारण ही सभ्यपणे करायची गोष्ट आहे. हे सुसंस्कृत लोकांचे क्षेत्र आहे, ...
वाळूच्या डंपरखाली पारनेर तालुक्यात तीन निष्पाप नागरिक चिरडले गेले. ...
शि वसेनेला धडा शिकविण्यास निघालेल्या राष्टÑवादीने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतल्याचे महापालिका निवडणुकीनंतरच्या राजकारणातून स्पष्ट झाले आहे. ...