पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यांच्यात जो पर्यंत अंतीम बोलणी होत नाही तोपावेतो कोणाच्याही बोलण्याला काहीही अर्थ नाही. ...
आगामी निवडणूक भाजप-सेना युती करून लढविणार असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते जाहीरपणे सांगत असले तरी, आतून दोन्ही पक्षांत एकमेकांचे विविध कारणांवरून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न गमावला जात नाही. ...
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कालिदास कलामंदिर येथे करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेच्या शाळेच्या सर्व शिक्षकांना वेळेपुर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी सर्व शा ...
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभ ...
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची ...
महिला बचतगटामार्फत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याचा निर्णय घेणाऱ्या शासनाने स्थानिक पातळीवरच ठेका देण्याचा निर्र्णय घेतला असला तरी, त्यासाठी राज्यस्तरीय अटी, शर्ती टाकून बचत गटांची चौफेर मुस्कटदाबी केली आहे. ...
बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात ताब्यात घेतले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चुंभळे यांना अटक करण्यात आली होती. ...