गुरु नानक महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाने मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि सन्मानार्थ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. ...
मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. निवडणुका न घेता लोकशाही मार्ग नाकारून राज्य सरकारकारची जणू हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...