ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जागतिक अन्नसुरक्षा दिन विशेष: शरीरासाठी भारतीय आहाराच ‘भारी’, थाळीतील अन्नपदार्थांची निवड आता शहाणपणाने करावी लागेल; शासकीय कर्करोग रुग्णालयाचे (राज्य कर्करोग संस्था) विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली आहाराची ‘गुरुकिल्ली’ ...
राज्यात २०१८ पासून गैरप्रकार; ‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते. ...