नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पहाटेचे किमान तापमान १४ तर कमाल ३० ते ३२ अंश आहे. ...
यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते; अर्थात वीज मोफत मिळते. त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येणार आहे... ...
Mumbai Mill Workers News: म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी सुरू असलेल्या अभियान ...
पात्र अर्जांची संगणकीय सोडत २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. ...
लोकशाही दिनाच्या निमित्ताने प्राप्त १६ अर्जांपैकी ११ अर्ज मुंबई मंडळाशी संबंधित होते. तर ४ अर्ज मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी व १ अर्ज कोंकण मंडळाशी संबंधित होते. ...