Farming : वाढतं शहरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या जमिनींच्या विभागण्या, हवामान बदलाची तीव्रता आणि बाजारात वाढलेली स्पर्धा या सर्व गोष्टींना तोंड देण्यासाठी पारंपरिक शेतीला आता प्रगततेची जोड देणं अत्यावश्यक झालं आहे. ...
Agriculture : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे... कारण शेती तोट्यात गेली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे. ...
Kharif 2025 MSP Rate : नवी दिल्ली येथे आज (ता.२८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या १४ वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण् ...
KVK Sagroli : देशभरात सुरू होणाऱ्या विकसित कृषि संकल्प अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सग्रोळी जिल्हा नांदेड यांनीही संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, या अभियानामार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्याचा न ...
Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत चार हजार लोकसंख्या असलेल्या अमोदे (ता. नांदगाव) येथील तरुण शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. ...
Water PH : पाणी आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे. कोणत्याही सजीवासाठी पाणी अत्यावश्यक आहे. मग तो मानव असो, प्राणी असो की वनस्पती. परंतु केवळ पाणी असून चालत नाही, तर त्या पाण्याची गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची असते. यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे पा ...
राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...
बकुळ वृक्ष (Mimusops elengi) हा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो. ...