बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. ...
अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ...