ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Raj Thackeray Uddhav Thackeray News: त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही असं राज यांनी सांगितले. ...
AAP MLA Resigned: आपची कारवाई झालेली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. यामुळे बोटादमध्ये पोटनिवडणूक लागणार नाही. यापूर्वी भूपत भयानी यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. ...
भारतीय माणूस हा अस्सल खवय्या असतो याचं ताजं उदाहरण अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी दिलं आहे. बाहेरच्या गोष्टी खाऊन माणूस वैतागतो आणि शेवटी तो भारतीय पदार्थांकडेच वळतो. अंतराळात शुभांशू शुक्ला यांनीही भारतीय पदार्थ नेले आहेत ...
बैलजोडीधारकांनी एकी करून दोन हजार रुपये भाडेवाढ केल्याची केल्याची दवंडी २२ रोजी पवनार (जि. वर्धा) गावातून फिरविण्यात आली. ज्यांच्याकडे बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच धाबे दणाणले आहे. ...
Employee News: नोएडा येथील एका कंपनीच्या एचआरने एका नव्या कर्मचाऱ्याने कुठलंही सबळ कारण न देता नोकरी सोडल्याच्या घटनेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
Sundar Pichai and Gauranga Das : कधीकाळी आयआयटीमध्ये बॅचमेट असलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इस्कॉनचे साधू गौरांगा दास एका कार्यक्रमात आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला? ...