Water Conservation : दुष्काळी (drought) स्थितीवर मात करण्यासाठी हदगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन यंदाच्या उन्हाळ्यात गावे पाणीदार ('water-rich') कसे राहील, यावर तोडगा काढून गावे टँकरमुक्त केले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal Ratnagiri News: औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असून, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. ...
जायकवाडी प्रकल्पासह वरच्या बाजूच्या धरण प्रकल्पांचा गाळ अभ्यास आजपर्यंत झालेला नाही. सर्वच धरणांतील जिवंत पाणीसाठा मोजमाप पुरातन आहे. त्यामुळे उर्ध्व धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आकडा हा कायम मोघम स्वरूपाचा राहत आला. ...