Agriculture Valus Chain Development जर्मनी, जपान, चीन व अमेरिका यानंतर भारत देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर असून मार्च २०२५ पर्यंत ३.५ ट्रिलिअन डॉलरवर पोहोचणार असल्याचे इकोनॉमिक सर्वेच्या अहवालावरून दिसून येते. तसेच महाराष्ट्र राज्य ०.५० ट्रिलि ...
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दुर्गम भागात राहणाऱ्या, वाड्यावस्त्या किंवा आदिवासी पाड्यांवर राहणारे लोकांचा प्रामुख्याने शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यांच्याकडे कमीजास्त प्रमाणात शेती आहे. या शेतीमध्ये खरीप हंगामात भात पीक घेतले जाते. ...
Mohan Lal Badoli News: दिल्लीतील एका महिलेने भाजपचे हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यासह गायक रॉकी मित्तल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. बलात्कार करून नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याचेही महिलेने म्हटले आहे. ...
याच भागात सर्वांत जास्त पाऊस पडतो आणि याच भागात सर्वांत लवकर दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्यात पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण करावी लागते. ...