गंगापूर तालुक्यातील धामोरी बु, येथील शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे भीषण घटना घडली. वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी ऊस पिकाला आग लागून तीन शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. ...
स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समिती स्थापन करून संपूर्ण उपचार प्रक्रियेचा तत्काळ तपास करावा आणि संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ...