Nagpur News: भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ...
Navi Mumbai Crime News: एकमेकांवर जडलेल्या प्रेमातून मावस भाऊ-बहिणीनेच लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला. याप्रकरणी तरुणीवर उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Palghar News: वाडा तालुक्यातील गारगाव या गावी सरगम मुकणे या चौथीत शिकणाऱ्या मुलाने एक कावळा पाळला असून, तो कावळा काका, बाबा, आई, ताई असे शब्द स्पष्ट बोलत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
Raj Thackeray: २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज यांची प्रतिक्रिया होती - अनाकलनीय. राज यांच्या राजकारणाचे वर्णनही या एकाच शब्दात केले जाऊ शकते. राज्यकर्त्यांना कानफटीत लगावतानाच ते सरकारला पाठिंबाही देऊन टाकतात. त्यामुळेच सभेला प्रचंड गर्द ...