डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या गावामध्ये जलसंचय करून विहिरींमध्ये १५० फुटावर गेलेल्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, याची माहिती दिली. ...
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. दिवसभर वाहनांचा धुर, बांधकामाचे धुलीकण हवेत पसरतात. थंडी व संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. ...