ऑपरेशन सिंदूर नंतर नागपूर विभागात रेल्वे यंत्रणांनी सुरक्षेच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानके आणि संशयितांची कसून तपासणी केली जात असतानाच रेल्वे मार्गाची (ट्रॅकची)ही कसून तपासणी केली जात आहे. ...
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांसोबत एक बैठक घेतली जाते. खासदारांकडून या संबंधाने काही सूचना किंवा काही अडचणी असेल त्या नोंदवल्या जातात. ...
नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. ...