लोकसभा निवडणूक वर्षभरावर आल्या असल्याने भाजपने ही तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीला पक्षाने सर्वोच्च महत्व दिले असल्याने कोणत्याही मोठ्या नेत्याचा मुलाहिजा ठेवलेला नाही. ...
मनसे, शिंदे सेना यांना रसद पुरविण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील. प्रभावक्षेत्रात पुन्हा बांधणीसाठी राज ठाकरे नाशकात आले आहेत. सातत्याचा अभाव हा मनसे व राज यांचा मोठा अवगुण आहे.... ...
कर्नाटक, मध्य प्रदेश प्रमाणेच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात जे काही झाले, त्याविषयी मराठी जनता असाच विचार करणार असेल तर मात्र भाजपसाठी काळजीचा विषय आहे. ...