मीठ चौकी उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत, कोणत्या परवानग्या बाकी आहेत, याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून दि,१४ जानेवारी पर्यंत हे काम ...
विशेष म्हणजे येथील भीषण पाणी टंचाई ही स्थानिक भाजप आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात असून त्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...
Mumbai News: दिंडोशीतील अमली पदार्थ तस्करी, विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करा अशी आग्रही मागणी उद्धव सेनेचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे. ...
पालिका परिमंडळ ४ चे सहआयुक्त विश्वास शंकरवार व पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या आदेशाने सदर कारवाई केल्याची माहिती जाधव यांनी लोकमतला दिली. ...