न्यु इंडिया सहकारी बँकेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवून त्यांच्या घामाचे-मेहनतीचे पैसे तिकडे ठेवले होते.या बँकेत १२२ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्यानें रिझर्व्ह बँकेने १३ फेब्रुवारी रोजी रात्री या बँकेतून पैसे काढण्यास ठेवीदारांना मज्जाव केला. ...
उत्तर मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २० सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश त्यांनी मुंबई महापालिकेला दिले. ...