महात्मा फुले यांनी १८७३ साली स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव रत्नागिरीतील फणसवळे गावात रहाणाऱ्या सोल्जर हरी गोविंद पवार यांच्यावर होता. ते पुण्याला सैन्यात होते. ... बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार ... गोपाळबाबा वलंगणकर साहित्यनगरी ( रत्नागिरी ) : ‘हिंदू राष्ट्र’ हा भारतातील ‘नव्या फॅसिझम’चा आविष्कार आहे. नव्या फॅसिझम हे लाेकशाहीला घातक असून, ... ... ३० नोव्हेंबर पर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली होती ... किरण सामंत यांना भावी खासदार म्हणून आम्ही पाहतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल, असंही नागले यांनी म्हटलं आहे. ... संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द कवी, कथाकार कुमार अम्बुज यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थान डाॅ. भालचंद्र मुणगेकर भूषविणार ... कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा ... रत्नागिरी : दिपावलीचा सण साजरा करून पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन सुरू झाले आहे. हिवाळी सुट्ट्या असल्याने गेल्या दोन दिवसापासून पयर्टनस्थळे ... ...