पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. केंद्र सरकार या कायद्यातील बदलाला तयार आहे, पण शेतकरी आंदोलकांच्या मागणीनुसार तिन्ही कायदे रद्द करण्यास सरकार तयार नसल्याचं स्पष्टपणे दिसून ये ...
खरोखरच त्या कठीण काळात जेंव्हा सोशल मिडिया नव्हता इंटरनेट नव्हते, वाहतुकीच्या सुविधा पुरेशा नव्हत्या हक्कांबाबत अवेरनेस कमी होता वेतन कमी होते शासनाची पकड / वरिष्ठांचा दरारा पक्का होता अशा परिस्थितीतही संघटनेचे सारथ्य कुशलतेने केले. ...
रिहानाने क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानचा फ्लॅग हातात घेऊन टीमला समर्थन दिल्याच तीचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र, तो फोटो बनावट असून मॉर्फ म्हणजेच एडिटेड असल्याचं स्पष्ट झालंय. ...
आंबेशीव खुर्द ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे सर्वच 9 उमेदवार निवडून आले, म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये 4 भाजपा कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
सोशल मीडियावर जणू सचिनविरोधी वातावरण झाले होते. त्यात मराठमोळा दिग्दर्शन समीर विध्वंस ( Sameer Vidwans) यांनीही सचिनच्या ट्विटवर नाराजी प्रकट करताना परखड मत मांडले. ...