जेवणात नुसता भात खाल्ल्याने किंवा इतर घटकांपेक्षा भाताचं प्रमाण जास्त असल्यास त्याचा आरोग्याला फायदा नाही तर तोटाच सहन करावा लागतो. वजन वाढण्यापासून ते कॅन्सर होण्यापर्यंत लहान ते गंभीर परिणाम अति भात खाल्ल्याने आरोग्यावर होतात. ...
चेक बॉऊन्स प्रकरणात न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात होती. या प्रकरणात कंटाळलेल्या फिर्यादीने चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावून आपला राग व्यक्त केला. ...