Suresh Kalmadi Death: सुरेश कलमाडी यांनी १९९१ मध्ये शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीत ६४ खासदारांना एकत्र आणलं होतं. वाचा कलमाडींच्या त्या धाडसी राजकीय खेळीचा आणि मैत्रीचा रंजक इतिहास. ...
दोघांची घरे एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षाची ओळख होती आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र हे प्रेमसंबंध तरुणीच्या भावाला मान्य नव्हते ...
आयुष कुमकर तोच आहे ज्याची टोळी युद्धातून पुण्यात हत्या झाली. आंबेकर टोळीच्या गुंडांनी जवळपास नऊ ते दहा गोळ्या झाडून त्याला अतिशय निर्घृणपणे संपवलं. आयुष फक्त 19 वर्षाचा होता. ...