रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. ... यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. ... अखेर दोन दिवस तिष्ठत राहिलेल्या मृतदेहावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार झाले. ... तपास पोलीस कॉन्स्टेबल बोराटे करीत आहेत. ... काशिनाथ वाघमारे, सोलापूर : सातारा, पुणे, सोलापुर जिल्हासाठी वदरदायिनी ठरलेल्या नीरा खो-यातील धरणात पाणी साठा कमी होत असल्याने शेतकरी ... ... संशय आल्याने त्यांनी उघडून पाहिली असता त्यातील पैसे चोरट्यांनी लांबवल्याचे निदर्शनास आले. ... मागील कालावधीत ठेवीदारांचे विम्याचे फॉर्म भरून ते जाणिवपूर्वक जमा न केल्याचा आरोप करत ठेवीदार महिला आक्रमक होऊन डोके यांना घेरले. ... अपघातानंतर टेम्पो घटनास्थळी न थांबता चालक फरार झाला. ...