लाईव्ह न्यूज :

author-image

गजानन दिवाण

भटक्यांनी जगायचे कसे? पोट भरणे दूरच; अफवांमुळे बाहेर पडणेही मुश्कील - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भटक्यांनी जगायचे कसे? पोट भरणे दूरच; अफवांमुळे बाहेर पडणेही मुश्कील

मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे. ...

आम्हीच उभारला समस्यांचा डोंगर ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्हीच उभारला समस्यांचा डोंगर !

साधारण ६०-७० वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर हे शहर जलसमृद्ध होते. शहराचा वर्तमान मात्र अगदी कोरडा आहे. गेल्या चार-पाच दशकांमध्ये असे का घडले? भूगर्भात असलेले पाणी अचानक कुठे गेले? शहराच्या आजूबाजूला असलेले डोंगर पोखरून आम्हीच या समस्यांचा डोंगर उभार ...

असा मी काय गुन्हा केला? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असा मी काय गुन्हा केला?

आई-बाबा, आजी-आजोबा जिवंत असूनही मी अनाथ ठरले. हिंगोली जिल्ह्यात स्वत:चे घर असूनही औरंगाबादेतील अनाथालय माझे कायमचे घर ठरले. असे का? कारण एकच, मी नकोशी ! ...

शिवसेना पालिकेच्या अधिकाऱ्यांना पळविणार का? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना पालिकेच्या अधिकाऱ्यांना पळविणार का?

शिवसेनेचे राजकारणाचे गणित बदलले आहे आणि मराठी माणसांनीही ते ओळखले आहे. ...

दुष्काळवाड्यात बिअरविक्रीचा विक्रम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळवाड्यात बिअरविक्रीचा विक्रम

दुष्काळी प्रदेश म्हणून सर्वदूर प्रसिद्धी असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गटागटा पाणी पिणारा ऊस आपल्या शेतात घ्यावासा वाटतो आणि उद्योजकांना दुष्काळवाड्याच्या राजधानीत बिअर कारखाने उभारावेसे वाटतात. ...

औरंगाबादेत कचराकोंडीची शंभरी ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत कचराकोंडीची शंभरी !

दारात कचरा. गल्लीत कचरा, चौकात कचरा. नजर जाईल तिकडे कचराच कचरा. संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादेत गेल्या १०० दिवसांपासून हेच चित्र आहे. ...

‘कयाधू’साठी हिंगोलीत जलचळवळ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘कयाधू’साठी हिंगोलीत जलचळवळ

मुख्य पात्राला धक्का न लावता लोकसहभागातून या नदीचे पुनरूज्जीवर केले जाणार आहे.  या नदीला येऊन मिळणाऱ्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही जलचळवळ राबविली जाणार आहे.  ...

दुष्काळाचे डोहाळे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुष्काळाचे डोहाळे!

गलेलठ्ठ पगार झाला, की कुठलेही नियोजन न करता हा पैसा उडवायचा आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहत शिमगा करीत राहायचे हा जसा कॉल सेंटरमधील काही नवतरुणांच्या जगण्याचा भाग झाला आहे, तशीच अवस्था मराठवाड्यात उसाचे पीक घेणा-या शेतक-यांची आहे. ...