मोठ्या वीकेण्डची संधी साधत भंडारदरा येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटन संचालनालयाने ‘वर्षा महोत्सव’ भरविला आहे. यामुळे शेकडो पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे. ...
वन्यजीवांचे संवर्धन काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन नाशिक वनविभागाने वन्यप्राण्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी अद्ययावत सुसज्ज अशा उपचार केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय २०२० साली घेतला होता. ...