लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवता, आम्हाला लाज वाटते..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवता, आम्हाला लाज वाटते..!

उद्धव ठाकरेंना मागे बसवल्याने महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेल्याच्या भावना व्यक्त केल्या... ...

शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशापैकी एका डान्सबारच्या बाहेरील बाजूला तोडफोड केली. तर, त्यांच्यावर मात्र याच पोलिसांनी  गुन्हे दाखल करून अटक करण्याची तत्परता दाखवली आहे.  ...

औद्योगिक वसाहतीत दादागिरी करणाऱ्या गुंडांना आवरा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :औद्योगिक वसाहतीत दादागिरी करणाऱ्या गुंडांना आवरा!

पुण्यात उद्योग क्षेत्रातल्या वाढत्या दादागिरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत!’ मात्र नुसते बोलून भागणार नाही. ...

मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?

आज प्रबोधनकारांचे नातू शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहिले, असे जयंत पाटील म्हणाले. उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि ठाकरे यांचा व्यासपीठावरील वावर दोघांमधली जवळीक दाखवणारा होता. हे सगळे नेते हातात हात धरून हात उंचावतानाचा फोटो महाराष्ट् ...

मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..!

सगळ्यांनी आपल्याला मित्रवर्य देवेंद्रजी असे लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती न करता थेट पत्राचा मसूदा आणि लिहिणाऱ्याचे नाव देत आहे. ...

वीस वर्षे, १०९४ मृत्यू, तरीही आम्हाला फरक पडत नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीस वर्षे, १०९४ मृत्यू, तरीही आम्हाला फरक पडत नाही

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. पाण्याचा निचरा व्हायला दोन दिवस लागले. तोपर्यंत १०९४ लोकांचा मृत्यू झाला. ...

माणिकराव कोकाटेंना घरी पाठवणार की धनंजय मुंडेंना परत आणणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणिकराव कोकाटेंना घरी पाठवणार की धनंजय मुंडेंना परत आणणार?

आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना आपण विश्वासाने कृषिमंत्री पद दिले. ...

लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज

तो काळ रोजगार हमी योजनेचा होता. आताचा काळ आमदार हमी योजनेचा आहे. ज्याच्याकडे जेवढ्या आमदारांची हमी तेवढा त्याचा बोलबाला अधिक. बरोबर आहे ना... ...