मुंबई महानगरातील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या समस्या निवारणार्थ प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पत्र देऊन प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून तरी त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी रेल्वे बोर्डाने कार्यवाही करावी. ...
सावरकर पुण्यतिथी दिनी तेथे जाण्याचा अनेकांना आला योग, शेवडे एक तपाहुन अधिक काळ स्वा.सावरकरांच्या आत्मार्पण दिनी अंदमानातील सेल्युलर तुरुंग तेथे जाऊन 'अंदमान पर्व' कथन करीत असतात ...
एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत. ...