शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

वाहतुकीची कोंडी कधी सुटणार ?

By admin | Updated: December 28, 2015 00:18 IST

शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक बघता रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ ही नित्याचीच बाब झालेली आहे.

शहरवासीयांचा सवाल : रिंग रोड फक्त कागदावरचसुमित हरकुट चांदूरबाजारशहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक बघता रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ ही नित्याचीच बाब झालेली आहे. त्यामुळे विस्कळीत वाहतुकीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही वाहतुकीची कोंडी कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित होत आहे. दररोज होत असलेली लोकसंख्या वाढ. त्यामुळे दुचाकी, चारचाकीची वाढत असलेली खरेदी त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मात्र वाढलेली आहे. गुदमरल्यासारखी होत आहे. ग्रामीण भागातून दररोज ७००० विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता शहरात येतात. यातच ग्रामीण भागात शिकविणारे शिक्षक, कर्मचारी अधिकारी हे फक्त कागदावरच कार्र्यालयीन मुक्कामी राहत असल्याचे दाखवितात. प्रत्यक्षात मात्र ते ये-जा करतात. तसेच आंध्रप्रदेश, तामीळनाडू येथून दररोज १०० ते १२५ ट्रक शहरात ये-जा करतात. तेसुध्दा मोठ्या प्रमाणात वाहतुकीत भर टाकतात. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नेहमीचीत झाली आहे. शहराला बायपास व्हावा याकरिता गेल्या १२-१५ वर्षांपासून फक्त सर्व्हेच सुरू आहे. हा सर्व्हे जवळजवळ ४-५ वेळा झाला. मात्र हा बायपास कोठून कुठपर्यंत तयार होणार व कधी तयार होणार याची स्पष्ट माहिती अद्याप कोणालाही नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागणे नित्याचे झाले असले तरीही शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता वाहतूक पोलीस कधीच कर्तव्यावर आढळून येत नाहीत. स्थानिक वाहतूक पोलीस केवळ येथील व्यापारींना त्याच्या दुकानासमोर वाहणे उभे न करू देण्यासाठीच नेमलेले असल्याचे दिसते. तसेच हे वाहतूक पोलीस मोर्शी मार्गावरील लाणोरी फाट्यावर व परतवाडा मार्गावरील ब्राह्मणवाडा थडी टी पॉर्इंटवरच सर्वाधिक काळ दिसतात. शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत चालली आहे. शहरातील वाहतूक वाढली आहे. अशातच शहराला बायपास हा अत्यंत आवश्यक पर्याय असल्याची शहरवासीयांची मागणी असून १२ वर्षांपासून केवळ कागदावरच असलेला बायपासचा शुभमुहूर्त कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघात हेसुध्दा नेहमीच होत असतात. यामध्ये जयस्तंभ चौकावर काहींना जीवसुध्दा गमवावा लागला. काहींचा थोडक्यात जीव बचावला. हे सर्व प्रकार होत असताना शहरातून होणारी जड वाहतूक बायपासमार्गे बाहेरूनच होऊ शकते. त्यामुळे शहरातील ५० टक्के अपघाताचे धोके टळणार, हे मात्र निश्चित.