शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

विदर्भामध्ये ओला दुष्काळ; पश्चिम विदर्भात अंतिम पैसेवारी ४७

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 6:06 AM

यंदा खरिपात ३१ लाख ५० हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. कंपन्यांनी सोयाबीनचे वांझोटे बियाणे माथी मारल्याने अर्ध्याधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली.

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सुरुवातीला पावसात खंड, नंतर सातत्याने पाऊस व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील ५.२० लाख हेक्टरमधील खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. विभागीय आयुक्तांनी खरिपाची अंतिम पैसेवारी  ४७ अशी जाहीर केली असल्याने विभागातील ५३ तालुक्यांमधील ७ हजार २०८ गावांच्या ओल्या दुष्काळस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम व मंगरुळपीर तालुक्याची पैसेवारी मात्र ५० पैशांहून अधिक आहे. 

यंदा खरिपात ३१ लाख ५० हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. कंपन्यांनी सोयाबीनचे वांझोटे बियाणे माथी मारल्याने अर्ध्याधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. पावसाने दांडी मारल्याने मूग व उडीद पीक बाद झाले. सोयाबीन फुलोरावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाची रिपरिप ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू होती. त्यामुळे शेतातील सोयाबीन जागीच सडले. सवंगणी करून लावलेली गंजी भिजून सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. उत्पादनखर्चही निघाला नाही. आता  दुष्काळावर शिक्कामोर्तब झाल्याने शेतकऱ्यांना आठ प्रकारच्या सवलती मिळू शकतात. 

या सवलतींचा मिळू शकतो लाभ n ५० पैशाच्या आतील गावांना जमीन महसुलात सूट, पीक कर्ज व कृषिपंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती, रोहयोची कामे, शाळा व महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क माफी, आदी सवलती मिळू शकतील. n याशिवाय दुष्काळस्थितीमुळे खरीप पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्यांना मिळू शकतो.

टॅग्स :Farmerशेतकरी