शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ गर्जना यात्रेचे वरूडात स्वागत

By admin | Updated: March 2, 2015 00:33 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा नुकतीच काढण्यात आली असून ही यात्रा रविवारी तालुक्यात पोहचली.

वरुड : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा नुकतीच काढण्यात आली असून ही यात्रा रविवारी तालुक्यात पोहचली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी केले.स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढा अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेकांनी रणशिंग फुंकले प्रवाहासोबत वाहून जाणारे अनेक होते. परंतु जुने विदर्भवादी आजही आपल्या शब्दावर ठाम आहेत. येणारे नवीन चेहरे मात्र वाट मिळेल तिकडे गेलेत. निवडणूक काळात उमेदवारांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून मते मिळवली. परंतु दिलेले आश्वासन फोल ठरताना दिसत आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेला जाग आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात आली. याची सुुरूवात गांधी पुतळा, व्हेरायटी चौैैक, नागपूर व समारोप मेळावा गडचिरोली येथे होणार आहे. जवळपास २ हजार १०० कि. मी. अंतराची ही यात्रा आहे. ती यात्रा वरुड तालुक्यात आली. यावेळी तालुक्यातील बेनोडा, जरूड त्यानंतर स्थानिक महात्मा फुले चौैैकात सभा घेण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वामनराव चटप बोलताना म्हणाले की, नागपूर करार अंतर्गत १९५६ मध्ये विदर्भप्रांत महाराष्ट्रात सामील झाला. त्यानंतर विदर्भावर अन्याय वाढतच गेला. नागपूर कराराचे पालन राज्यसरकारने केले नाही. त्यामुळे सिंचन उद्योगधंदे रोजगार, प्रादेशिक विकास इत्यादी बाबींचा बॅकलॉग सतत वाढतच गेला. परीणामत: शेती, पाणी, कोळसा, कापुस, वीज, मॅग्नीज, वनसंपत्ती सर्व प्रकारचा कच्चा माल व उद्योग धंदे, नोकऱ्या, विकास सर्वप्रकारे पश्चिम महाराष्ट्रत असे चित्र उभे झाले आहे. आमच्या वाटेला काय तर मागासलेपणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण प्रदूषणामुळे कर्करोग, दमा यासारखे दुर्धर रोग, नक्षलवाद यांनी आपण ग्रस्त व त्रस्त आहोत. या सर्व बाबीतून बाहेर पडायचे असेल तर यावर एकच उपाय स्वतंत्र विदर्भ राज्य यासाठी 'विदर्भ मिळवू औैैैंदा' या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार वामनराव चटप, संजय कोल्हे, दिलीप भोयर, प्रमोद कुटे, दिलीप यावलकर, शिवहरी सावरकर, दिलीप लव्हाळे, बाबाराव माकोडे, विनायक देशमुख, रघुनाथ खुजे, धनपालसिंग चंदेल, विनय फरकाडे, देवेंद्र गोरडे, साहेबराव पाटील, बाबाराव तडस, प्रकाश ठाकरे, रामरावजी वानखडे, ज्ञानेश्वर निकाजु, रामचंद्र पाटील, सुनील पावडे, अनिल वानखडे, अण्णासाहेब घोरमाडे, गजानन उपासे, पुरूषोत्तम वानखडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)