शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

काळवीट ग्रामस्थांचा जमीनदोस्त पुलावरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 1:33 AM

अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : बांधकाम विभागाला पडला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. जमीनदोस्त झालेल्या पुलावर नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. संबंधित विभागाचा कोट्यवधीचा खर्च अधिकारी, अभियंता करतात तरी कुठे, असा सवाल करण्यात आला आहेअचलपूर तालुक्यातील निमकुंड ग्रामपंचायत अंतर्गत काळवीट गावातून वाहणाऱ्या बिच्छन नदीला प्रत्येक पावसाळ्यात पूर येतो. त्या पुरामुळे सतत आठ ते दहा दिवसा आदिवासींना ये-जा करता येत नाही. आवश्यक त्या वेळी कंबरेएवठ्या पाण्यातून नागरिक जीवघेणा प्रवास करतात. हा सर्व खटाटोप थांबण्यासाठी सरपंच अनिल आकोले यांनी ग्रामपंचायतमार्फत अनेकदा अचलपूर पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्रे दिली. परंतु, संबंधित विभागाचे दुर्लक्ष कायम आहे.काळवीट या गावाची लोकसंख्या ११६० आहे. नदीच्या पुरामुळे गावाचा संपर्क जगाशी तुटत असल्यामुळे गंभीर आजारी रुग्ण, शालेय विद्यार्थी, मजूर आदी सर्वांनाच फटका बसतो. मल्हारा गावातून गोडवाडी तलाव मार्गे काळवीट गावाला जाण्याचा मार्ग आहे.२५ वषार्पासून मतदान नाहीअचलपूर पंचायत समिती अंतर्गत निमकुंड ग्रामपंचायतीमध्ये मागील २५ वर्षांपासून सरपंच, उपसरपंच, सदस्यपदासाठी मतदान झाले नाही. गावकरी एकमताने सदस्यांना निवडून देतात. त्यामुळे आदर्श असलेल्या या गावाची व्यथा अधिकारी-पदाधिकाऱ्यांना दिसून न यावी, याबाबत मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.खा. नवनीत राणा यांना निवेदनकाळवीट गावाचा संपर्क नदीवर पूल नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात संपुष्टात येत असल्याचे निवेदन खासदार नवनीत राणा यांना देण्यात आले. आता या गावातील पूल निर्माण होण्याची शक्यता असून, आतापर्यंत कामात कुचराई करणाºया संबंधित विभागाच्या अधिकाºयांवर कारवाईची मागणीही आदिवासींनी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर