शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

तालुका तहानलेलाच पाणी नियोजन बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 5:00 AM

१०५ पैकी अनेक गावांमध्ये पाण्यासाठी स्थानिक नागरिकांची वणवण वाढतच चालली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाहिनी जोडण्यात आली. त्या पाईपलाईनवर व्हॉल्व बसविण्यात आलेत. त्यामधून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून दुसरीकडे मात्र पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी वणवण : हात धुवायलाही पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कतळवेल : चांदूर बाजार तालुक्यातील १०५ गावांना नदीवरील धरणातून पाणीपुरवठा योजना सुरू आहे. परंतु नियोजनाअभावी ग्रामीण भाग उन्हाळ्यात पाण्यासाठी आसुललेला आहे. १०५ पैकी अनेक गावांमध्ये पाण्यासाठी स्थानिक नागरिकांची वणवण वाढतच चालली आहे.चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाहिनी जोडण्यात आली. त्या पाईपलाईनवर व्हॉल्व बसविण्यात आलेत. त्यामधून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून दुसरीकडे मात्र पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्या व्हॉल्वमधून सतत पाणी जात असल्याने त्यावर शेवाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व्हॉल्वशेजारी श्वानांचा मुक्त वावर आहे. आजूबाजूला नागरिक थुंकतात. बाजूला गुटख्याच्या रिकाम्या पुड्या असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Waterपाणी