शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

धान्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:49 PM

कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देउपक्रम : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या हातात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव ९ ते १४ मे पर्यंत आयोजित करण्यात आला होता. पण, शेतकरी व नागरिकांच्या आग्रहास्तव, १६ मे पर्यंत हा महोत्सव न्यायालय मार्गावरील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये राहणार आहे.या महोत्सवात राज्यातील १८ शेतकरी गट सहभागी झाले असून, यामध्ये लातूर, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी येथील शाडूची रबी गुळचट ज्वारी, भंडारा, गोंदिया, महोदा येथील शेतकºयांचा तांदूळ विक्रीसाठी आणण्यात आला आहे.तसेच रत्नागिरी येथून हापूस आंबा या ठिकाणी आणला आहे. खारपाणपट्यातील खास, तुरडाळ, मूग, उडीद डाळ, चणा डाळ काबूली हरभरा विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेंद्रीय हळद, विषमुक्त धान्य येथील आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ठेवण्यात आले आहे. नाशिकचा काळा मनुका स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे येथे साडीपासून पिशवी शिवण्यासाठी दोन बचतगट या ठिकाणी उपलब्ध आहे.दोन दिवस सुरू राहणार महोत्सवमहोत्सवाला वाढता पतिसाद लक्षात घेता आणखीन दोन दिवस महोत्सवाचा कालावधी वाढविण्यात आला असून १६ मे पर्यंत हा धान्य महोत्सव सुरू राहणार असल्याची सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील यांनी सांगितले.