शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोयाबीनला शेंगाच धरल्याच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST

सूरज दाहाट/ तिवसा : शासनाने बोगस बियाणे शेतकऱ्यांना मिळू नये, याकरिता विविध मोहीम राबविली. जिल्ह्यात ठिकठिकाणी बोगस व निकृष्ट ...

सूरज दाहाट/ तिवसा : शासनाने बोगस बियाणे शेतकऱ्यांना मिळू नये, याकरिता विविध मोहीम राबविली. जिल्ह्यात ठिकठिकाणी बोगस व निकृष्ट बियाण्यांवर कारवाईदेखील केली. मात्र, महाडीबीटीमार्फत मिळालेले बियाणे बोगस व निकृष्ट असल्याचा आरोप तिवसा येथील युवा शेतकऱ्याने केला आहे. त्यांच्या शेतात सोयाबीनचे झाड वाढले मात्र, शंगाच धरल्या नसल्याची तक्रार त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.

तिवसा येथील युवा शेतकरी स्वप्निल देशमुख यांनी महाडीबीटीवरून माऊस १६२ सोयाबीन वाण खरेदी केले. स्वप्निलने २ एक्कर शेतात सोयाबीनची लागवड केली. सोयाबीनचे पीकदेखील बहरले. फुलावर असताना सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. सोयाबीनची वाढ ५ फुटापर्यंत झाली. मात्र, शेंगाच धरल्या नाही, याबाबतची तक्रार तिवसा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे करण्यात आली. सध्या स्वप्निलच्या शेतात सोयाबीन बहरले असले तरी त्याला शेंगा नसल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला मदतीची गरज आहे. मात्र, प्रशासन यावर कोणते पाऊल उचलते याकडे लक्ष लागले आहे.