शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

रवि राणांचे मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:58 IST

वनविभागाने जागा खाली करण्याच्या नोटीस बजावल्यामुळे संजय गांधीनगरात वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांवर संकट कोसळले होते.

ठळक मुद्देघरे कायम ठेवा : वनविभागाला पर्यायी जागा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनविभागाने जागा खाली करण्याच्या नोटीस बजावल्यामुळे संजय गांधीनगरात वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांवर संकट कोसळले होते. याप्रकरणी आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्याची भेट घेऊन जागा कायम ठेवण्याची मागणी केली. याला मुख्यमत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.गेल्या ४० वर्षांपासून संजय गांधीनगरातील रहिवासी असलेल्या नागरिकांना जागा खाली करण्याच्या नोटीस वनविभागाने बजाविल्यानंतर हजारो नागरिकांवर बेघर होण्याचे संकट कोसळले होते. जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब आ. रवि राणा यांनी गंभीरतेने घेत तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीच जागा कायम ठेवून वनविभागाला पर्यायी जागा उपलब्ध करण्याची विनंती केली. या बाबीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. याच समस्येबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व वनविभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली असल्याचे आ. रवि राणा यांनी सांगितले.