शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

कौंडण्यपूर येथे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM

अत्यावश्यक सेवा वगळता जर कोणी विनाकारण रस्त्यावर फिरायला बाहेर निघत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांचे विभाजन करणारी वर्धा नदी ज्या गावातून जाते, असे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फे बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेला प्राधान्य : जिल्ह्यात येण्याची परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : कोरोनाच्या नियंत्रणासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली असून, अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही रस्त्याने फिरण्यास किंवा प्रवास करण्यास बंदी सरकारने आणली आहे. तसे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाईचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथेही पोलिसांचा कडक पहारा लावण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता जर कोणी विनाकारण रस्त्यावर फिरायला बाहेर निघत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांचे विभाजन करणारी वर्धा नदी ज्या गावातून जाते, असे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फे बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्याची सीमा आहे. अकारण बाहेर निघणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी पुन्हा बाहेर निघू नये म्हणून त्यांना विविध प्रकारच्या शिक्षा देण्यात येत आहे. जर कोणी खोटे बोलून सिग्नल तोडत असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. बंदोबस्ताकरिता कुºह्याचे ठाणेदार सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पोलीस कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आलेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस