जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे २०१७-१८ पासून अद्यापपर्यंत ४०० हून अधिक अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी २५० जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. मात्र अद्यापही जिल्ह्यात १५० हून अधिक प्रस्ताव अनुदानापासून रखडले आहेत. ...
इंटरनेटचा वाढता वापर आणि बेव सिरिजचा प्रभाव यामुळे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांच्याय जिवनात बदल घडून आले आहेत. वेबसिरीज पाहून कौटुंबिक वाद वाढणे, घरातून पळून जाणे, प्रसंगी टोकाचे पाऊल उचलणे, अशा घटनांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. ...
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आ. रवी राणा नियोजन भवनासमोर सोयाबीन जाळून शासन व प्रशासना विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. यासोबतच संत्रा फळेही फेकण्यात आली. ...
Amravati News तुम्ही कॉलेजवयीन आहात, प्रेमात पडलाय, प्रेमालाप करायचाय, एकांत हवाय, तर ‘नो प्राॅब्लेम’. केवळ ३०० रुपये मोजा नि एकांत मिळवा. स्थळ : अमुक अमुक कॅफे. अट एकच तासाभरात काही ना काही मागवावे लागेल. ...
बाजारात मिळणारा शंभर रुपये किमतीचा हा ‘टच अँड गो’ असा विशिष्ट पेन लाखो रुपयांची गौण खनिज चोरी करण्यास उपयुक्त ठरला आहे. महसूलसह शासनाच्या डोळ्यांत शुद्ध धूळफेक करीत गौण खनिज तस्करांकडून खेळ सुरू आहे. ...
नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी केली. मात्र, कालपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले. कापलेले सोयाबीनचे गंज पावसात भिजले. त्यास अंकुर फुटण्याची भीती आहे. आधीच मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द् ...
राज्य शासनाद्वारे दीड लाखांपर्यंत कर्जमाफीसाठी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांची १,३४,५६९ खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी १,२२,१३० खातेधारकांना विशिष्ट क्रमांक पोर्टलवर मिळाला. याशिवाय १,१७,७९४ शेतकऱ्यांनी आधार प्रम ...
‘डायल ११२’चे प्राथमिक संपर्क केंद्र मुंबई व द्वितीय संपर्क केंद्र नागपूर येथे आहे. संपर्क केंद्राकडून आलेली माहिती ही नियंत्रण कक्षाला देण्यात येते व तेथून ती माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात येऊन संबंधित व्यक्तीला मदत देण्यात येते. ही प्रक्रिया ...
अमरावती शहरात १० मिनिटे जोरदार अतिवृष्टी झाली. सकाळी लख्ख असलेले आभाळ दुपारी अचानक भरून आले आणि जोरदार वाऱ्यासह अर्धातास पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे तालुक्यात जोरदार पावसाने सोयाबीनला झोडपले. त्यामुळे उघाड पाहून सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण ...
जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे. मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी ...