सततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा ...
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोईसुविधांसोबतच साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना सोई-सुविधांबाबत ‘मॅकेन्झी’ आयोगाने सुचविलेल्या शिफारशीही कागदोपत्रीच आहेत. ...
शासनाच्या धोरणानुसार ३ टक्के राखीव निधीतून अपंगांसाठी पुनर्वसनाच्या योजना राबवून जिल्ह्यातील अपंगांना न्याय देण्याचे पाऊ ल उचलले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी येथे बुधवारी दिली. ...
नदीतून होणाऱ्या वाळू उपस्याची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी अद्यापही महसूल विभागाला मिळालेली नाही. मात्र, वाळू माफिया नदीतून बिनदिक्कतपणे वाळूचा उपसा करीत आहेत. ...
नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. ...
भाजीपाल्याला हल्ली सोन्याचे भाव आले आहेत. उत्पादन कमी झाल्याने भाजीपाला महागल्याचा तर्क लावला जात असला तरी तो तत्त्वत: खोटा आहे. या महागाईमागे व्यापाऱ्यांची ‘व्यापार नीती’ असल्याचे ...
यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. ...
तालुक्यात वाळू माफियांनी महसूल व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून दररोज रेतीची चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. चोरीच्या रेतीचा वापर चक्क शासकीय बांधकामातही सुरु आहे. रेतीच्या लिलावाचा थांगपत्ता ...
नोव्हेंबर महिन्यातील महापालिकेची स्थगित आमसभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. परंतु माजी मुख्यमंत्री बॅरि. ए. आर. अंतुले यांच्या निधनाने ही स्थगित सभा पुन्हा स्थगित करण्यात आली. ...