भाजप सरकारने वीज वितरण कंंपनीला देण्यात येणारे अनुदानच बंद केल्यामुळे जिल्ह्यातील ६ लाख १६ हजार ९४० वीज ग्राहकांना नववर्षात १५ ते २० टक्के दरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे. वीज कंपनीकडून लवकरच वाढीव ...
मृत्यूच्या दाढेत विव्हळत असलेल्या व्यक्तीने दिलेले मृत्यूपूर्व बयाण हा शेवटचा पुरावा असतो. यानंतरही काही संशय निर्माण झाल्यास ती व्यक्ती स्पष्टीकरण देण्यासाठी येऊच शकत नाही. ...
सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजने’ंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यात चार महिने होऊनही अपघाती विम्याच्या ...
खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे २५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ...
तपोवन प्रभाग क्र. २ परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी, तुंबलेल्या गटारांमुळे डेंग्यू हा जीवघेणा आजार बळावत आहे. सांडपाण्याचा कायमस्वरुपी निचरा करावा, ...
राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्या संकल्पनेनुसार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी गावात ...
जिल्हा परिषद शाळांचे आॅनलाईन मॅपिंग करण्याचा प्रयत्न फसला असला तरी जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांचे मॅपिंग मात्र जोरात सुरू झाले आहे. अँड्रॉईड फोनवरील ‘जीआयएस मॅपिंग (जिओग्राफिकल ...
मागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आहे. १९८६ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकरी कुटुंबांचे ७ लाख ७६ हजार ...
येथील एका शासकीय धान्य दुकानात धान्य वितरण विभागाने धाड घालून ७ लाख ६६ हजार रुपये किमतीचे धान्य जप्त केले. परंतु हे धान्य ठेवले कुठे, असा सवाल पीपल्स रिपब्लिकन ...