राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी, ... ...
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२ ...
स्थानिक नगर पालीकेने कत्तलखान्याला मंजुरात दिल्याची कुणकुण लागताच येथील हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक देऊन सदर कत्तलखाना रद्द करण्याची मागणी केली होती. ...
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी जिल्हा परिषदमधील बहुतांश शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासेस सुरू करण्यात आले. या विषयीचा आढावा घेतला असता ...
शिकाऊ पाठोपाठ आता कायम वाहन परवान्यासाठी आॅनलाईन अपाईमेंटची सक्ती सुरू झाली आहे. संगणक, इंटननेट साक्षरतेच्या अभावाने आरटीओ कार्यालयाची ही सक्ती सामान्य उमेदवारांची डोकेदुखी बनली आहे. ...
गॅस ग्राहकांना पुन्हा एकदा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंकअप करण्याचा ससेमिरा पूर्ण करावा लागत आहे. यापुढे प्रत्येक ग्राहकांच्या खात्यावरच सिलिंडरचे अनुदान जमा होणार आहे. ...
वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध दर्शवून सोमवारी महिला आंदोलकांनी राज्य उत्पादक शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. ...