शिधाधारक नागरिकांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप शिधाकार्डधारकांची डाटा एंट्री, आधार कार्ड व ... ...
शनिवार, रविवार असा दोन दिवस पाऊस बरसल्याने शहरातही परिणाम जाणवले. येथील मालवीय चौकात पावसाचे पाणी वाहून जाण्यास व्यत्यय निर्माण झाल्याने पाणी तुंबून राहिले. ...
जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ...