येथील सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेने महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरल्यामुळे या संस्थेला सील ठोकण्यात आले. ...
निर्मल ग्राम योजनेंतर्गत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. ३१ मार्चपर्यंत उदिष्ट्य पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेद्वारे केला जात आहे. ...
तंबाखूच्या सेवनातून कर्करोग होत असून जिल्ह्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे शासकिय आकडेवारीवरून लक्षात येत आहे. ...
गरीब परिस्थीतीला लढ देत अमरावतीच्या प्रफूल्ल जोशीने मराठी चित्रपटात उंच्च भरारी घेतली आहे. ...
दूषित पाणी व शिळे अन्न सेवन केल्याने टायफाईडची लागण होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवडाभरात ...
राज्यात भाजपचे शासन आल्यास व्यापाऱ्यांंना स्थानिक स्वराज्य संस्था करमुक्त (एलबीटी) ...
शहराला सोमवारी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. सायंकाळी ७ वाजताच्या ...
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून २४ तास ...
नझूल आणि अभिन्यासच्या जागा वापराचे मूळ स्वरुप न ठेवता ते परस्पर बदलवून जागेचा वापर ...
तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायत स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. ...