राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सन १९६८ मध्ये त्यांच्या शेवटच्या पत्रात नमूद केले होते की एक दिवस गुरुदेव सेवा मंडळाची ‘शिक्षा व दीक्षा’ संपूर्ण जग आत्मसात करेल. ...
सततच्या नापिकीने गारद झालेल्या बळीराजाला यंदाही निसर्गाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे. ...
एकदा बाल माणिक अलमस्त वृत्तीत फिरत असताना बडनेराजवळील कोंडेश्वर तीर्थक्षेत्री पायीच शिवलिंगाच्या दर्शनासाठी गेले व शिवलिंगाचे दर्शन घेऊन अलमस्त स्थितीत देवळाचे गाभाऱ्यामध्ये पहुडले. ...