पावसाच्या पाणी संचयाचे आवाहन करीत जनतेला विविध उपययोजना करायला लावणाऱ्या राज्य सरकारच्या आवाहनाला शासकीय विभागाकडून प्रतिसाद नसल्याचे पुढे आले आहे. ...
राज्य शासनाने १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ...