विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली. ...
मुद्रा बँक योजनेची शहरी, ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरी अणि आदिवासी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करताना त्याबबतचे संनियंत्रण, समन्वय आणि आढावा घेण्यासाठी नियोजन विभाग शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये तीन वर्षांकरिता ...
वनक्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, उत्खन्नन, गौण खनिजाची चोरी, रस्ते निर्मिती झाल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य वनसंरक्षकांनी वनभंग गुन्हे दाखल करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. ...
१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे. ...
शहरात तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर यंदा रावण दहन केले जाईल. उद्या शनिवारी विजयादशमीच्या पर्वावर नेहरू मैदानात दशमुखी रावणाच्या पुतळ्याचे दहन होईल. ...
दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये चेनस्नॅचिंग, डिक्कीतील रोकड चोरणे, बँकेतून पैसे काढताच बॅग चोरून नेण्याच्या घटना घडतात. यंदाही ती शक्यता नाकारता येत नसून या सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये काही परप्रांतीय गुन्हेगार सक्रीय ...... ...