राज्यात गुलाबी बोंडअळीने कपाशी उद्ध्वस्त झाल्याच्या किमान १० लाखांवर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांत बियाणे कंपन्यांद्वारा शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. ...
रविवारी, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना मौजमजा, आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे. ...
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस १८ दिवस पूर्ण होत असताना राजापेठ पोलीस अंधारात चाचपडत असले तरी याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ...
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस १८ दिवस पूर्ण होत असताना राजापेठ पोलीस अंधारात चाचपडत असले तरी याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : पणन विभागाने बाजार समित्यांच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करून दहा गुंठे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला. त्यामुळे आजवर प्रस्थापित असणाऱ्या ग्रामपंचायत व सोसायटी मतदारसंघाची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. बाजार समि ...
राज्यभरातील पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अशा कर्मचा-यांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्यामुळे आत ...